
रस्त्यावरील बेघर निराधार माणसं हे आपले बांधव.
त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळायला हवे – संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था दोन बेघर निराधार भगिनी आणि एका बांधवांस समर्थ आश्रमचा सहारा. मुंबई, पालघर मधील तीन बांधव समर्थ आश्रमात दाखल. विविध कारणांनी समाजात रस्त्यावरील बेघर, निराधार जिने ज्यांच्या वाट्याला…










