
2014 नंतर राष्ट्र प्रथम’ हाच विचार नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू
राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात; धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा…










