
शेतीत AI तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पद्ध्तीचा अवलंब करा – प्रमोद कामत
कृषी दिनी आंबडपालमध्ये ‘बळीराजाचा जागर’ आंबडपाल येथे जिल्हास्तरीय कृषि दिन उत्साहात साजरा शेतकऱ्यांनी कृषीयोजनांचा लाभ घ्यावा, जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं. शेतीमध्ये एआय तंत्राचा वापर करावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी…










