
आंबोलीतील चिरेखाणीत बुडून इन्सुलीतील ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
पर्यटनासाठी आले होते आंबोलीत सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमची धाडसी कामगिरी आंबोली येथील सतिचीवाडी परिसरातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून इन्सुली येथील संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच सह्याद्री…










