डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकताआणि नावीन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमध्ये सांविधानिक मूल्य, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय…








