राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तुम्ही फक्त स्वप्न पहा,आर्थिक नियोजन करा, उलाढाल होण्याच्या…

प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक — अर्जुन चांदेकर

आचरा येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न समाजात मोठ्या प्रमाणात सज्जनशक्ती अस्तित्वात आहे मात्र ती एकत्र येणे आवश्यक आहे. जातीभेद, भाषाभेद आणि वैयक्तिक स्वार्थ यामुळे समाज विखुरलेला दिसतो. ही दरी दूर करून सर्वांनी ‘आपण एक आहोत’ ही…

वाढत्या बाजारीकरणाच्या रेट्यात आरोग्य व्यवस्था टिकवण्यासाठी सावध राहावे लागणार

चिपळूणमध्ये ‘डॉक्टर–रुग्ण सुसंवाद’ विषयावर व्याख्यान मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरील हिंसेचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वैद्यकीय व्यवसायातील वाढते बाजारीकरण जबाबदार आहे. मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परकीय गुंतवणूक वाढत (ट्रान्स नॅशनल इन्व्हेस्टमेंट) आहेत. या वाढत्या बाजारीकरणाचा परिणाम फक्त रुग्णालय किंवा रुग्णावर होत नसून, त्याचा…

राज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभागाने आपली परंपरा कायम राखत ९४ पूर्णांक १४ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे…

उष्णतेचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी!

२९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत उष्णतेचा प्रचंड वाढलेला तडाखा जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उघड्या उन्हात बाहेर पडू नये, असा…

जगाला आदर्शवत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा जतन करूया – उमेश गाळवणकर

बॅ. नाथ. पै. शिक्षण संस्थेमध्ये स्फूर्तीगीत सादरीकरण महाराष्ट्र दिनाचे औचित्य जगाला आदर्शभूत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जतन करूया. देशाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्राचे योगदान, हौत्तात्म्य पत्करलेल्या शूरविरांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा जपूया.असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश…

गंगाराम सडवेलकर यांचं कार्य आदर्शवत : अतुल बंगे

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत आहेत. त्यामुळे पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघाला गंगाराम सडवेलकर यांच्या रुपाने आदर्श लोकप्रतिनिधी…

रस्त्यावरील बेघर निराधार माणसं हे आपले बांधव.

त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळायला हवे – संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था दोन बेघर निराधार भगिनी आणि एका बांधवांस समर्थ आश्रमचा सहारा. मुंबई, पालघर मधील तीन बांधव समर्थ आश्रमात दाखल. विविध कारणांनी समाजात रस्त्यावरील बेघर, निराधार जिने ज्यांच्या वाट्याला…

अखेर जानवली मधील सर्विस रस्त्याचे काम पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरू

जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपा कडून सातत्याने केला होता पाठपुरावा कणकवली मधील जानवली येथे महामार्गावर हॉटेल रिलॅक्स समोर सर्विस रस्त्याचे काम गेले अनेक वर्ष अपूर्ण स्थितीत होते. याबाबत जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात…

भाजपाचे प्रमोद जठार आणि युवा नेते विशाल परब यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

प्रदेशाध्यक्षांनी जठार यांना दिल्या पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा भाजपा कडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक नवीन जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोट्यातून आमदार होऊ घातलेले प्रमोद जठार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत…

error: Content is protected !!