विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण द्या!

वर्षा सांबारी : आचरा केंद्रशाळा येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी टाकले ‘ पहिले पाऊल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्राथमिक शिक्षणाचा महत्वपूर्ण वाटा असतो. विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची वाढवली पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तणावमुक्त शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी…








