श्री बाळगोपाळ मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 रोपांचे वाटप

श्रीबाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचेवाटप करण्यात आले .तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.बालगोपाळ मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. या निमित्त पर्यावरण संवर्धनासाठी मंडळातर्फे 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच…








