गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद

सुमारे ३०० शेतकऱ्यांनी घेतला लाभ तालुक्यात माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह प्रशासनाशी थेट संवाद साधला.…








