महामार्गावर वाहने सोडून जाऊ नका

पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांचे आवाहन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई गोवा – मुंबई या महामार्गावर व इतर महामार्गावर बरेच चालक हॉटेल,धाबे असल्या ठिकाणी बराच वेळ थांबवून सोडून जातात.त्यामुळे त्या वाहनास पाठीमागून धडक बसून गंभीर अपघात होऊन होऊन निष्पाप बळी…








