सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे जनजागृती कार्यक्रम

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे , येथे MKCL सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विषयावर तर सिंधुदुर्ग पोलीस विभाग व आचरा पोलिस स्टेशन यांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायबर क्राईम विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.…

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 207 कर्मचाऱ्याना होणार थेट फायदा राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना…

कामगीरीवर पाठवलेला शिक्षक जो पर्यंत शाळेत हजर होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा तोंडवळी खालची शाळेच्या पालकाचा निर्णय

शाळेत कार्यरत शिक्षक कामगिरीवर पाठवल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जोपर्यंत शिक्षकांची पुन्हा शाळेत नेमणूक होत नाही तोपर्यंत शाळेत मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णय तोंडवळी खालची शाळेच्या पालकांनी एकत्र येत मंगळवारी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.यावेळी जान्हवी पराडकर, सुरेंद्र मालंडकर, केतकी…

कणकवलीतील जुन्या भाजी मार्केट इमारतीचा भाग कोसळला

जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही कणकवली नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. मोठा…

प्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला – तहसीलदार

नुकसानग्रस्तांना लवकरच अनुज्ञेय अनुदान मिळणार कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पाडण्याचे आवाहन वालावल-मुहूर्तळीवाडी येथे दरड कोसळून घराला आदळलेला मोठा दगड जेसीबीच्या हाय्याने हटविण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. तहसीलदार कुडाळ यांनी स्वतः आज…

अन्नसुरक्षा शिबिरात व्यापाऱ्यांना थेट मार्गदर्शन

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा उपक्रम कुडाळ येथील शिबिराला ८०० हून अधिक व्यापाऱ्यांची उपस्थिती अन्न आणि औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील अन्नसुरक्षा कायद्याची व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील व्यापारी बांधवांना…

…तर वालावल-मुर्तळीवाडीचे ‘माळीण’ होईल – रुपेश पावसकर

चार महिन्यांपूर्वी लक्ष वेधून सुद्धा प्रशासन ढिम्म प्रशासन, ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला ​मतदारसंघातील बेकायदेशीर माती आणि दगड उत्खननाबाबत मी चार महिन्यांपूर्वीच (२९ एप्रिल २०२६ रोजी) तहसीलदारांना लेखी पत्र देऊन आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्याची मागणी केली होती. हे उत्खनन…

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला : मनीष दळवी

पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात…

‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’

MKCL कडून मोफत AI मास्टरक्लासची घोषणा रौप्यमहोत्सवी वर्षात MS-CIT ला प्रतिष्ठित ‘SKOCH Award’ महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या वतीने डिजिटल साक्षरतेचा प्रसार करणाऱ्या ‘MS-CIT’ या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award (Digital Literacy श्रेणीत) जाहीर झाला आहे. गेल्या २५…

विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात – अभिषेक गावडे

जनतेवर अन्याय होऊ देणार नाही कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आवश्यक ते सहकार्य केले जात असून, विकास आराखड्यामुळे कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार…

error: Content is protected !!