
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26 /11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना
देशभक्तीचा पाया विद्यार्थीदशेतच मजबूत केला पाहिजे ! पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला यांचे प्रतिपादन प्रतिनिधी । कुडाळ : देशभक्तीचा पाया हा विद्यार्थी दशेतच मजबूत केला पाहिजे. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहून वेळेचा सदुपयोग करण्याची सवयही विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविणे गरजेचे आहे,. असे प्रतिपादन…









