
महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करावी !
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे आवाहन संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये साधला विद्यार्थ्यांशी संवाद निलेश जोशी । कुडाळ : महिला आज अनेकविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना दिसतात मात्र तरीही महिलांसंदर्भात समानतेचा विचार करणारी मानसिकता समाजामध्ये खोलवर रुजवणे आवश्यक आहे.त्यासाठी…










