
ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्र तंदुरुस्त करणे काळाची गरज – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
पालकमंत्र्यांच्या हस्ते फिनिक्स हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचा शुभारंभ ब्युरो । कणकवली : ग्रामीण भागातील वैद्यकिय क्षेत्र तंदुरुस्त करणे काळाची गरज आहे .हे वैद्यकीय क्षेत्र तंदुरुस्त करण्यासाठी डॉ शरणसारख्या असंख्य युवा डॉक्टरांची जिल्हयाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व…