भिरवंडेत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण

त्यांच्या कामाची दखल घेत केला गौरव आपल्या भारत देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहणाचा मान गावच्या तलाठी कुमारी समृद्धी मनोहर गवस यांना देण्यात आला. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

Read Moreभिरवंडेत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण

असलदे गावाला स्वतंत्र तलाठी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना सोयीचे होईल

सोसायटी चेअरमन भगवान लोके यांचे प्रतिपादन असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार असलदे गावात स्वतंत्र निर्माण झालेल्या सजेवर तलाठी मिळावी या मागणीसाठी सातत्याने प्रांताधिकारी , तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. गेल्या १५ दिवसांपूर्वी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रांताधिका-यांना…

Read Moreअसलदे गावाला स्वतंत्र तलाठी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना सोयीचे होईल

तिरंगा रॅलीने कलमठ झाले तिरंगामय

कलमठ ग्रामपंचायतच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन लाडकी बहीण योजनेत चांगले काम केलेल्या अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशा सेविका यांचा सत्कार शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत कलमठ गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी लोकप्रतिनिधी मिळून आज कलमठ ग्रामपंचायत ते बाजारपेठ अशी तिरंगा रॅली काढण्यात आली.…

Read Moreतिरंगा रॅलीने कलमठ झाले तिरंगामय

पंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित ‘गुरुपौर्णिमा १७ व १८ऑगस्ट रोजी

पंडीत हेमंत पेंडसे यांची विशेष उपस्थिती व गायन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली संचालित पंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित ‘गुरुपौर्णिमा’ २०२४ शनिवारी १७ ऑगस्ट व रविवारी १८ऑगस्ट ला साजरी होणार आहे. यानिमित्त पंडीत…

Read Moreपंडित जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्र आयोजित ‘गुरुपौर्णिमा १७ व १८ऑगस्ट रोजी

चेक अनादर प्रकरणी जयंत राणेस शिक्षा

फिर्यादीच्या वतीने ॲड. विलास परब व ॲड. तुषार परब यांचा युक्तिवाद कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री .सोनटक्के यानी चेक अनादर प्रकरणी आरोपी जयंत दिगंबर राणे रा. लोरे नं. १ यास चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम १३८ नुसार गुन्हा शाबीत झाल्याने…

Read Moreचेक अनादर प्रकरणी जयंत राणेस शिक्षा

वन अमृत प्रकल्प प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक समृद्धता लाभेल-संजना सावंत

नरडवे येथे सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संजना सावंत यांच्या हस्ते संपन्न सावंतवाडी वन विभाग अंतर्गत सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत मॅडम…

Read Moreवन अमृत प्रकल्प प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक समृद्धता लाभेल-संजना सावंत

कणकवली नगरपंचायत च्या वतीने तिरंगा रॅली

प्रशासक जगदीश कातकर यांच्या सहीत मुख्याधिकारी परितोष कंकाळ हे देखील सहभागी जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देश भक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिन…

Read Moreकणकवली नगरपंचायत च्या वतीने तिरंगा रॅली

कनेडी – कुंभवडे मुख्य रस्ता 15 दिवसांत सुस्थितीत करा अन्यथा आंदोलन छेडणार!

युवासेनेच्या वतीने उपअभियंत्याना निवेदन कणकवली तालुक्यातील प्रजिमा २२ कनेडी सुभाषनगर ते कुंभवडे मुख्यरस्ता डांबरीकरण करणे हे काम करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत पूर्ण रस्ता उखडून गेला आहे. पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खराब झालेला आहे. रस्त्यावरील डांबरी थर, गेला असून खडी रस्त्यावर…

Read Moreकनेडी – कुंभवडे मुख्य रस्ता 15 दिवसांत सुस्थितीत करा अन्यथा आंदोलन छेडणार!

जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास दीपक केसरकरांचे नेतृत्व!

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास आजूबाजूच्या जिल्ह्यातील नेत्यांना लुडबुड करू देवू नका राज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात…

Read Moreजिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास दीपक केसरकरांचे नेतृत्व!

महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये!

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुनावले खडेबोल आमदार नितेश राणेंच्या मागणीची दखल घेत महायुती धर्म पाळण्याचा दिला संदेश प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. कोणी वाह्यात बोलू नये,वागू नये.महायुती म्हणून आपण राज्यात जनतेचे हित जोपासत आहोत याची जाणीव ठेवा. महायुतीचा धर्म…

Read Moreमहायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये!

डॉ. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा हिशोब चुकता करण्याची वेळ

संविधान बदलणार असे खोटे सांगून समाजात विष पेरण्याचे काम संविधान जागर सभेत अध्यक्ष विजय गवाळे यांचा इशारा संविधानाचा अमृत महोत्सव सुरु असतानाच काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्षांनी संविधानाबाबत राजकारण सुरु केले आहे. संविधान बदलणार असे खोटे सांगून समाजात विष पेरले…

Read Moreडॉ. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा हिशोब चुकता करण्याची वेळ

संविधान बदलणार अशी भीती घालणाऱ्याना शिवशक्ती आणि भीमशक्ती ची एकजूट दाखवूया

आमदार राणे यांचे संविधान जागर यात्रेत आवाहन संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे जाग्यावर ठेवणार नाही आज संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने राज्यातील आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या आणि देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती ची एकजूट करूया असे आवाहन आमदार नितेश…

Read Moreसंविधान बदलणार अशी भीती घालणाऱ्याना शिवशक्ती आणि भीमशक्ती ची एकजूट दाखवूया
error: Content is protected !!