
भालचंद्र मित्रमंडळाची पालखी पदयात्रा
कणकवली ते कविलगाव (ता. कुडाळ) पर्यंत साईंची पालखी पदयात्रा गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र मित्रमंडळाने कणकवली ते कविलगाव (ता. कुडाळ) पर्यंत साईंची पालखी पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा शुभारंभ बुधवारी सकाळी प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात झाला. यावेळी साई भक्तांनी ओम साई राम…










