
मुंबई ते चिपी उड्डाण रद्द केल्याने प्रवासी संतापले
बोर्डिंग झाल्यानंतर उड्डाण रद्द ची घोषणा अखेर साडेचार तासानंतर विमानाने केले उड्डाण निलेश जोशी । सिंधुदुर्ग : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून विमानाने गावी येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना आज विमान कंपनीच्या असहकार्यामुळे नाहक त्रासाचा सामना करावा लागला. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी…










