
गेली पाच वर्ष रखडलेले जानवलीतील महामार्गा अंतर्गत “ते” काम अखेर मार्गी लावण्यास सुरुवात
जानवली ग्रामस्थांनी घेतली होती आक्रमक भूमिका पावसाळ्यात पाणी साचून ग्रामस्थांसह तेथील व्यवसायिकांना होत होता त्रास महामार्गावर जानवली येथे हॉटेल रिलॅक्स पासून ते साकेडी फाटा इथपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूच्या ओहोळाच्या रुंदीकरण मुळे पाणी साचण्याची समस्या गेली पाच वर्षे जैसे थे स्थितीत…










