
पाऊस अंदमानत आला तरी हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीत येईना!
धरणाचे पाणी सोडल्याचे दावे पाऊस पडेपर्यंत तरी पुरे होणार का? नदीपात्रे कोरडी, नदीलगतच्या नळ योजना देखील बंद होण्याची भीती हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची मागणी गेले काही दिवस सातत्याने होत असताना अद्याप पर्यंत जानवली नदीपात्रात हे पाणी पोहोचलेले नाही.याबाबत…




