
बीळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम…. सूर्यकांत पालव..
स्नेहलता भोगले आणि राजश्री पालव अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित.. बिळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम असतात. येथील कर्तबगार दोन महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करून या ग्रामपंचायत ने समाजाभिमुख काम केले आहे. यासाठी बिळवस ग्रामपंचायत आणि अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त…










