
१५ मे रोजी ‘वर्षा’वर आंबा बागायतदारांचा मोर्चा
आंबा बागायतदारांच्या लढ्याला शरद पवारांचा पाठिंबा कोकणातील आंबा बागायतदारांवर आलेले संकट आणि राज्य सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष पाहता, भविष्यात कोकणातील फळबाग शेती धोक्यात येण्याची भीती असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या…










