जनता विद्यामंदिर त्रिंबक दहावीचा निकाल 100टक्के

जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचा फेब्रुवारी 2025 च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.प्रशाले मधून एकूण 22 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले असून, कुमारी कोमल संतोष अपराज हिने 461 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कुमारी…

Read Moreजनता विद्यामंदिर त्रिंबक दहावीचा निकाल 100टक्के

मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणारे महसूल कर्मचारी विठ्ठल कंठाळे व संदीप हांगे यांना निलंबित करा

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार परवानगी न घेता नियमबाह्यपणे मुख्यालय सोडल्याचा आरोप विठ्ठल वैजिनाथ कंठाळे आणि श्री. संदीप पांडुरंग हांगे हे दोन्ही मालवण तालुक्यात महसूल यंत्रणेमध्ये तहसिल मालवण यांच्या अंतर्गत काम करत आहे. त्यांचे मुख्यालय मालवण आहे.मुख्यालय मालवण…

Read Moreमुख्यमंत्र्यांचा सत्कार करणारे महसूल कर्मचारी विठ्ठल कंठाळे व संदीप हांगे यांना निलंबित करा

खारेपाटण हायस्कुल 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100%

आयुष प्रशांत मांगले 91.40% गुण मिळवून हायस्कुल मध्ये प्रथम द्वितीय क्रमांक अवधूत रवींद्र गोखले 89.60% ; तर तृतीय क्रमांक श्रावणी श्रीकृष्ण बाणे 86.80% नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक/उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड…

Read Moreखारेपाटण हायस्कुल 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100%

लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार

तलाठी कंठाळे व मंडळ अधिकारी हांगे यांची चौकशी थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट? माजी आमदार वैभव नाईक यांचा जोरदार आरोप

Read Moreलाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार

कणकवलीत बाजारपेठेत साचलेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलले

मुख्याधिकारी गौरी पाटील यांची सुट्टी दिवशी देखील कार्यतत्परता बाजारपेठेतील नागरिकांमधून समाधान व्यक्त कणकवली शहरात बाजारपेठे सहित अन्यत्र कचऱ्याचे ढीग साचल्या बाबत कोकण नाऊ चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सुट्टी दिवशी तत्काळ…

Read Moreकणकवलीत बाजारपेठेत साचलेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलले

आचरा ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रंगला शिवा बीच रिसोर्टला….!

कॉलेज कट्टा परिवाराचा आनंद सोहळा आचरा समुद्रकिनारी आचरा ज्युनिअर कॉलेज 2000 – 2001 मध्ये प्रथमच 100 टक्के निकाल देणार्यां माजी विद्यार्थ्यांचा अर्थात कॉलेज कट्टा गृपचा पहिला स्नेह मेळावा आचरा पिरावाडी येथील निसर्गरम्य समुद्राच्या सानिध्यात शिवा बीच रिसॉर्ट येथे रंगला. तब्बल…

Read Moreआचरा ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रंगला शिवा बीच रिसोर्टला….!

जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी गावविकासाचा ध्यास ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन मुंबई समिती अध्यक्ष दत्ता पवार

आपल्याला जे काही मिळाले ते गावामुळे मिळाले त्याची परतफेड करावी .गावाच्या एकजुटीने गावचा सर्वांगिण विकास करावा या हेतूने दोन ऑक्टोबर २०२४रोजी स्थापन झालेल्या जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक सभागृहात संपन्न होत आहे. त्रिंबक…

Read Moreजागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी गावविकासाचा ध्यास ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन मुंबई समिती अध्यक्ष दत्ता पवार

कणकवलीतून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर चोरीला

यापूर्वी देखील घडली होती एकदा घटना डंपर चोरीला जाताना चे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद कणकवली शहरात प्रांत ऑफिस नजीक फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर अज्ञाताने नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कणकवलीतील सुशील दळवी यांच्या मालकीचा Mh 07 1302 या…

Read Moreकणकवलीतून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर चोरीला

कणकवलीत कचऱ्याचे ढीग पसरल्याने नागरिकांना त्रास

भर बाजारपेठेतही कचरा उचलला न गेल्याने नाराजी मुख्याधिकारी गौरी पाटील लक्ष देणार का? जनतेचा सवाल सलग दोन दिवस असलेल्या सुट्ट्यांमुळे कणकवलीत कचऱ्यांचे ढीग पसरले असून कणकवलीतील कचरा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. कणकवली नगरपंचायत कडून याबाबत कोणतीही उपाय योजना अद्याप पर्यंत…

Read Moreकणकवलीत कचऱ्याचे ढीग पसरल्याने नागरिकांना त्रास

गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन ‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read Moreगोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

मालवण येथे राणेंच्या निलरत्न बंगल्यावर घेतली भेट मालवण राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुजना साठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मालवण येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, यांनी…

Read Moreउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गोशाळेच्या ठिकाणी घेतली भेट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजना साठी व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या कणकवली…

Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत
error: Content is protected !!