
कोळोशी येथील योगेश कदम यांचे निधन
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,आई, वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे.उद्या सकाळी १०:०० वाजता अंत्ययात्रा कोळोशी येथील राहत्या घराकडून निघणार आहे.

त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,आई, वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे.उद्या सकाळी १०:०० वाजता अंत्ययात्रा कोळोशी येथील राहत्या घराकडून निघणार आहे.

गोपुरी आश्रमात छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन आपल्या समाजाभिमुख कार्यातून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणारे राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत असणारे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, असे उपस्थित…

मसुरे चांदेरवाडी येथे ओवी हिचे आजोळ.. मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेले आणि मूळ गुहागर येथील मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस रिंक येथे 16 ते 23 जून या कालावधीत संपन्न झालेल्या महाराष्ट्र…

असलदे उगवतीवाडी येथील विष्णू कृष्णा जेठे ( वय 72 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 27 जुन रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्याचा मनमिळावू स्वभाव असल्याचे त्यांच्या दुख:द निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात…

मुंबई रविंद्र नाट्य मंदिर येथे २९ रोजी प्रकाशन सोहळा

१३ विषयाचा निकाल १०० टक्के कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चंकित निकाल लागला आहे. इन्स्टिट्यूट च्या पॉलिटेक्निक विभागाचा एकूण १३ विषयांचा निकाल १००%…

अमली पदार्थ विरोधी घोषणा देत जनजागृती जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कणकवली शहरात कणकवली पोलीस व एस एम हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. या रॅली ची सुरुवात कणकवली पटवर्धन चौक येथून करून सर्व्हिस रस्त्याने कणकवली बस स्थानक…

ठाकरे गट शिवसेना विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांचा आरोप तीन वेगवेगळ्या परिपत्रकांनी गोंधळाचे वातावरण महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग चालवत असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया अत्यंत त्रासदायक आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविल्याने विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. त्यातही आपल्याच…

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली तहसीलदार कार्यालयावर धडक पालकमंत्र्यांची सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांबाबत उदासीनता देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले. यात काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या खतांचा तुटवडा देवगड सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात भासत आहे.…

विद्यार्थ्यांनी न्याय देण्याची केली मागणी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील कॉलेजमध्ये फी भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी कर्मचारी वर्ग सुद्धा नाही. आम्हा सर्वांचा रिझल्ट सुद्धा परीक्षा देऊन व फी सक्तिने भरुन घेऊन दिला…

नशामुक्त भारत सशक्त भारत,नशा सोडा प्रगती करा अशा घोषणांनी आचरा तीठा परीसर निनादून गेला होता.आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून आचरा पोलीसांतर्फे आचरा हायस्कूल ते बाजारपेठ दरम्यान जनजागृती फेरीचे आयोजन करत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली होती यावेळी आचरा पोलीस…

वारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारने जाहीर केला आहे. या टोल फ्री साठी आपापल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात गाडी च्या नंबर सह अर्ज करून…