
रास्त भाव दुकानदार हे शासन व जनतेतील महत्वाचा दुवा
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा विभागाचा गुणगौरव सोहळा उत्साहात शासनाच्यावतीने देण्यात येणारे धान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाचविण्याचे काम रास्त भाव दुकानदार प्रामाणिकपणे पार पाडतात. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता सेवा देणाऱ्या या दुकानदारांच्या कार्यामुळे गरीब व गरजूंना मोठा दिलासा…










