
देवभूमी भारताचे रक्षण करण्यासाठी साधना करण्याचा निश्चय करा ! – सौ.ज्योत्स्ना नारकर
सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा देशभरात 72 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव ब्युरो । कणकवली : जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये 365 दिवसांपैकी साधारण 150 दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. कुटुंबातील…










