
अखेर जानवली नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडल्याने पाणीटंचाई ची झळ कमी होणार!
ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत व दिगंबर वालावलकर यांनी वेधले होते लक्ष दोन्ही गावांच्या नळ योजनेच्या विहिरी आहेत नदीपात्रालगत जानवली नदीलगत असलेल्या गावांच्या नळ योजना बंद अवस्थेत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा फटका बसत असल्याने काही दिवसांपूर्वीच नागवे ग्रामपंचायत सदस्य…