
पाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष
भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे जल्लोष करत केले कौतुक काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत घेण्यात आला. पाकिस्तान मधील 9 ठिकाणांवर दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्याच्या साठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रेरणा…










