
रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरण स्वागतार्ह्य पण कोकणवासीयांच्या यातना कधी संपणार ?
राज्यकर्त्यांना चाकरमान्यांच्या व्यथा दिसत नाहीत हे दुर्दैव..! प्रसाद गावडे यांनी उपस्थित केले प्रश्न प्रतिनिधी । कुडाळ : कोकण रेल्वेची निर्मिती करताना महाराष्ट्राने 70 %,गोव्याने 10 % आणि कर्नाटक ने 20% आर्थिक टक्के वाटा उचलला मात्र तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या वाट्याला गाड्यांच्या…










