
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत उद्योग व्यवसाय आणणार, बेरोजगारी दूर करणार!
खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी येत्या काळात पूर्ण करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार.सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार.…










