राज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभागाने आपली परंपरा कायम राखत ९४ पूर्णांक १४ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे…

Read Moreराज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.

उष्णतेचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी!

२९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत उष्णतेचा प्रचंड वाढलेला तडाखा जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उघड्या उन्हात बाहेर पडू नये, असा…

Read Moreउष्णतेचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी!

जगाला आदर्शवत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा जतन करूया – उमेश गाळवणकर

बॅ. नाथ. पै. शिक्षण संस्थेमध्ये स्फूर्तीगीत सादरीकरण महाराष्ट्र दिनाचे औचित्य जगाला आदर्शभूत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जतन करूया. देशाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्राचे योगदान, हौत्तात्म्य पत्करलेल्या शूरविरांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा जपूया.असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश…

Read Moreजगाला आदर्शवत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा जतन करूया – उमेश गाळवणकर

गंगाराम सडवेलकर यांचं कार्य आदर्शवत : अतुल बंगे

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत आहेत. त्यामुळे पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघाला गंगाराम सडवेलकर यांच्या रुपाने आदर्श लोकप्रतिनिधी…

Read Moreगंगाराम सडवेलकर यांचं कार्य आदर्शवत : अतुल बंगे

रस्त्यावरील बेघर निराधार माणसं हे आपले बांधव.

त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळायला हवे – संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था दोन बेघर निराधार भगिनी आणि एका बांधवांस समर्थ आश्रमचा सहारा. मुंबई, पालघर मधील तीन बांधव समर्थ आश्रमात दाखल. विविध कारणांनी समाजात रस्त्यावरील बेघर, निराधार जिने ज्यांच्या वाट्याला…

Read Moreरस्त्यावरील बेघर निराधार माणसं हे आपले बांधव.

अखेर जानवली मधील सर्विस रस्त्याचे काम पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरू

जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपा कडून सातत्याने केला होता पाठपुरावा कणकवली मधील जानवली येथे महामार्गावर हॉटेल रिलॅक्स समोर सर्विस रस्त्याचे काम गेले अनेक वर्ष अपूर्ण स्थितीत होते. याबाबत जानवली ग्रामपंचायत व जानवली भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात…

Read Moreअखेर जानवली मधील सर्विस रस्त्याचे काम पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरू

भाजपाचे प्रमोद जठार आणि युवा नेते विशाल परब यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

प्रदेशाध्यक्षांनी जठार यांना दिल्या पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा भाजपा कडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक नवीन जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोट्यातून आमदार होऊ घातलेले प्रमोद जठार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत…

Read Moreभाजपाचे प्रमोद जठार आणि युवा नेते विशाल परब यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

ॲड. राजेश परुळेकर यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने सत्कार

जिल्हा बार असोसिएशनच्या चेंबरचे काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या चेंबरचे नूतनीकरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून पूर्ण करून दिल्याबद्दल ॲड. राजेश गजानन परुळेकर कणकवली यांचा सर्वोच्च न्यायालय चे न्यायाधीश प्रसन्न वराळे नवी दिल्ली यांच्या…

Read Moreॲड. राजेश परुळेकर यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने सत्कार

भाजपाचे प्रमोद जठार यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

प्रदेशाध्यक्षांनी पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा भाजपा कडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक नवीन जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोट्यातून आमदार होऊ घातलेले प्रमोद जठार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.…

Read Moreभाजपाचे प्रमोद जठार यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी मनसे ग्रामस्थांसोबत

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले स्पष्ट गळचेपी खपवून घेणार नाही ; दिला इशारा पिंगुळी-देऊळवाडी येथील पाझर तलावातील पाणी दूषित प्रकरणी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने ग्रामस्थाच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात. तसेच आर्थिक बळाच्या जोरावर प्रशासनाला हाताशी…

Read Moreपिंगुळी पाझर तलाव प्रश्नी मनसे ग्रामस्थांसोबत

सेवानिवृत्त भूमी अभिलेख कर्मचारी श्री. विजय चव्हाण यांचे निधन

श्री. चव्हाण हे सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमी उत्साहाने सहभागी होत असत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांची परिसरात विशेष ओळख निर्माण झाली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात…

Read Moreसेवानिवृत्त भूमी अभिलेख कर्मचारी श्री. विजय चव्हाण यांचे निधन

कनेडी प्रशालेचा अभिनव उपक्रम माझ्या परसबागेतील भाजी माझ्या शाळेतील पोषण आहारासाठी

कणकवली/मयूर ठाकूर कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स श्री तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी व बाल मंदिर कनेडी इंग्रजी माध्यमया प्रशालेचे वतीने आज 1…

Read Moreकनेडी प्रशालेचा अभिनव उपक्रम माझ्या परसबागेतील भाजी माझ्या शाळेतील पोषण आहारासाठी
error: Content is protected !!