
राज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.
राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभागाने आपली परंपरा कायम राखत ९४ पूर्णांक १४ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे…










