
आजगाव साहित्य कट्ट्यावर गीतरामायणावर चर्चा !
सावंतवाडी प्रतिनिधि गीत रामायण हे बाबूजींच्या गायनाने आणि संगीताने घरोघरी पोहोचले; त्याचप्रमाणे गदिमांचे शब्दही घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे.यमक,उपमा,उत्प्रेक्षा,अतिशयोक्ती अशा अनेक अलंकारानी गीतरामायणातील गीते नटलेली आहेत.या शब्दसौंदर्याकडे लक्ष वेधण्यासाठी आजगाव येथील साहित्य कट्ट्यावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे”, असे उद्गार साहित्य…









