
कोकणातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं !
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं आवाहन कुडाळ कॉनबॅक संस्थेला दिली भेट महाराष्ट्र शासनाने देशात पहिल्यांदा बांबू धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे बांबू पिकाला महत्व आलं आहे. तापमान वाढीचा फटका…










