
पियाळीत ऊस शेतीला आग लागून लाखोंचे नुकसान
काजू बागा देखील आगीच्या भक्षस्थानी कणकवली : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज सोमवारी भर दुपारी ऊस शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस शेती बरोबरच इतर ही काजू कलम बागाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान…