
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध…










