
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा आज मुंबईत आक्रोश मोर्चा
अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालय हादरवेल ; विनायक राऊत यांचा इशारा कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार दि. १५ मे ला मुंबईत भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना भवन येथे कोकणवासीयांशी संवाद साधताना…










