
हनुमंत सावंत यांनी स्वामी समर्थ मठाची उभारणी करुन सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जोपासली
अभिनेत्री दीपा परब- चौधरी यांचे प्रतिपादन अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर आहेत, ते सतत आपल्याला दु:खातही एखादा आशेचा किरण, सुखाची झुळूक दाखवत राहतात. स्वामी असे करतात कारण आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये म्हणून. भक्तांनी अडचणीत असताना…










