
महाराष्ट्र काॅग्रेस नेत्यांचा एकजूटीने सरकार वर हल्ला बोल
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही. नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ‘हल्ला बोल’ मोर्चा काढून महायुती सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली…










