
रात्रो ९.३० नंतर वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक नियंत्रकांविनाप्रवाशांच्या गैरसोयीसह अपघात घडल्यास वाली कोण ? – भाई चव्हाण
कणकवली :– रा. प. महामंडळाच्या कारभारात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. मात्र अलिकडे आर्थिक बचत करण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग विभागातील काही स्थानकांतील वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकांना रात्री हा कक्ष बंद करुन पहारेकऱ्यांच्या हातात किल्ली सुपुर्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीसह…









