बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत आहे

पालकमंत्री नितेश राणे यांचे उद्गारकणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार पालकमंत्र्यांचे अभिवचन आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र, सोशल मिडीया – युट्युब चॅनेल, वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकारिता विभागली गेली आहे. वाचक…

Read Moreबदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत आहे

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दीप-मशालोत्सवाने उजळला रामगडपताका,शिवरायांचा जयघोष , रांगोळीचा सडा, माड आणि केळींमुळे आलेला पारंपारिक साज, झेंडूच्या फुलांनी सजलेला गडाचा प्रत्येक तट-बुरुज, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी जय शिवराय’ चा जयघोष, पूजा-आरती मुळे तयार झालेलं भक्तीमय वातावरण आणि पणत्यांच्या आणि…

Read Moreमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही

पाट येथील कै. सौ. एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर

विद्यान आणि वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के कै . सौ सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के, वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला विभागाचा निकाल ९१.६६% लागला असून विज्ञान मधून कुमारी सामंत अर्पिता अमेय 83 टक्के…

Read Moreपाट येथील कै. सौ. एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर

पाट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय पाट, कै सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय तथा कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये वार्षिक…

Read Moreपाट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

‘भुलभुलैया’ ची टीम वालावलच्या लक्ष्मी नारायणाच्या भेटीला

रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन निर्मित ‘भुलभुलय्या’ नाटकाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या कलाकारांनी वालावल मधील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली व मंदिर परिसरातील निसर्गाचे ही पाहणी केली.सामाजिक कार्यकर्ते रणजीत देसाई आणि केदार सामंत यांची रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन तर्फे निर्मिती…

Read More‘भुलभुलैया’ ची टीम वालावलच्या लक्ष्मी नारायणाच्या भेटीला

राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तुम्ही फक्त स्वप्न पहा,आर्थिक नियोजन करा, उलाढाल होण्याच्या…

Read Moreराणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक — अर्जुन चांदेकर

आचरा येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न समाजात मोठ्या प्रमाणात सज्जनशक्ती अस्तित्वात आहे मात्र ती एकत्र येणे आवश्यक आहे. जातीभेद, भाषाभेद आणि वैयक्तिक स्वार्थ यामुळे समाज विखुरलेला दिसतो. ही दरी दूर करून सर्वांनी ‘आपण एक आहोत’ ही…

Read Moreप्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक — अर्जुन चांदेकर

वाढत्या बाजारीकरणाच्या रेट्यात आरोग्य व्यवस्था टिकवण्यासाठी सावध राहावे लागणार

चिपळूणमध्ये ‘डॉक्टर–रुग्ण सुसंवाद’ विषयावर व्याख्यान मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरील हिंसेचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वैद्यकीय व्यवसायातील वाढते बाजारीकरण जबाबदार आहे. मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परकीय गुंतवणूक वाढत (ट्रान्स नॅशनल इन्व्हेस्टमेंट) आहेत. या वाढत्या बाजारीकरणाचा परिणाम फक्त रुग्णालय किंवा रुग्णावर होत नसून, त्याचा…

Read Moreवाढत्या बाजारीकरणाच्या रेट्यात आरोग्य व्यवस्था टिकवण्यासाठी सावध राहावे लागणार

राज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभागाने आपली परंपरा कायम राखत ९४ पूर्णांक १४ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे…

Read Moreराज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.

उष्णतेचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी!

२९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत उष्णतेचा प्रचंड वाढलेला तडाखा जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उघड्या उन्हात बाहेर पडू नये, असा…

Read Moreउष्णतेचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी!

जगाला आदर्शवत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा जतन करूया – उमेश गाळवणकर

बॅ. नाथ. पै. शिक्षण संस्थेमध्ये स्फूर्तीगीत सादरीकरण महाराष्ट्र दिनाचे औचित्य जगाला आदर्शभूत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जतन करूया. देशाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्राचे योगदान, हौत्तात्म्य पत्करलेल्या शूरविरांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा जपूया.असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश…

Read Moreजगाला आदर्शवत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा जतन करूया – उमेश गाळवणकर

गंगाराम सडवेलकर यांचं कार्य आदर्शवत : अतुल बंगे

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत आहेत. त्यामुळे पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघाला गंगाराम सडवेलकर यांच्या रुपाने आदर्श लोकप्रतिनिधी…

Read Moreगंगाराम सडवेलकर यांचं कार्य आदर्शवत : अतुल बंगे
error: Content is protected !!