
बंद बस फे-या पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वेधले मालवण आगार प्रमुखांचे लक्ष
आचरा येथून सकाळीकोल्हापूर येथे जाणारी बस फेरी बऱ्याच वर्षापासून बंद असून व्यापारी वर्गाला कोल्हापूर येथे प्रवास करणे अवघड होत आहे त्यामुळे आचरा कोल्हापूर ही बस फेरी पुन्हा सुरू करावी तसेच आचरा बोरीवली कणकवली एसटी डेपो ची गाडी बंद झाल्याने मुंबईकडे…










