
कु.वेदान्त च्या वाढदिवशी केले गेले वृक्षारोपण
सलग नवव्या वर्षीही वक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासाठी केला अनोखा उपक्रम निसर्गाच्या बदलत्या स्थितीला पर्यावरणाची होणारी -हास कारणीभूत असूनही विकासाच्या नावाखाली आपण हजारो झाडांची कत्तल करत आहोत. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे बनले आहे.या दृष्टीनेच कु…










