
वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला
वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा आजवर जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षणामुळे आणि वाचनामुळे महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झालाच पण ते मोठ्या जिद्दीने शिक्षित झाले.…










