आमच्या मुंबई-गोवा हायवेच सार कामच बिघडलं- प्रमोद धुरी बुवांनी गायलेला गजर पुन्हा चर्चेत.

गजरातून मांडली चाकरमाण्यांची व्यथा. नाही कधीही कुठेच मोर्चा,नाही आंदोलन…शांत संयमी कोकणी माणूस करी कायद्याचे पालन….दुःख सोसलं गप्प राहुनी,कधी नाही कुठे मागल….आमच्या मुंबई गोवा हायवेच सार कामच बिघडलं. कणकवली/मयुर ठाकूर. नाही कधीही कुठेच मोर्चा,नाही आंदोलन…शांत संयमी कोकणी माणूस करी कायद्याचे पालन….दुःख…








