जादूटोणा विरोधी कायदा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करूया – नितीन वाळके

मालवण – महाराष्ट्र शासनाने 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा संमत केला . हा कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे . त्यासाठी मालवण मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कार्यशाळा आयोजित करून तो कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल…








