ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन कनेडी गट शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच नोकरी मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी कौशल्य विकासाचे धडे प्रत्येक शाळेमध्ये दिले जातील असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे बोलताना केले.…








