डीपीआरला मंजुरी मिळाल्यावर आंजिवडे घाटाचे काम सुरु – आम. निलेश राणे

माणगावमधील मेळाव्यात ठाकरे सेनेच्या मथुरा राऊळ कार्यकर्त्यांसह शिवसेनेत कुडाळ : तालुक्यातील आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर या आंजिवडे घाटाचे काम सुरू होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून फक्त टोप्या घालून आश्वासने देणाऱ्या…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे कुडाळ पं.स. समोर आंदोलन

सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळताहेत अतिविलंबाने कुडाळ शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप कुडाळ : तालुक्यातील जे प्राथमिक शिक्षक नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आजपर्यंत सेवानिवृत्तीनंतरचे लाभ प्रदान करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे व…

पावशी येथील बेल नदी पुलावरील भगदाड दुरुस्त करण्याचे काम सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीच्या पुलावर पडलेले भगदाड दुरुस्त करण्याचे काम अखेर युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गोव्याच्या दिशेने असलेल्या मार्गिकेवर असलेल्या भगदाडामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता.काही महिन्यांपूर्वी देखील बेलनदीच्या या पुलावर भगदाड पडले होते.…

पणदूर येथे खड्डे चुकवताना ट्रक डिव्हायडरवर

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातांना थेट निमंत्रण देत आहेत. येथील अपघातांची मालिका काही संपतच नाही. आज पहाटे पणदूर येथे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळला. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला नाही,…

वाहतूक नियम मोडणा-यांवर दंडात्मक कारवाई होणार

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशन तर्फे आयोजित नियोजन बैठकां मध्ये पोलीस निरीक्षक पोवार यांचे स्पष्ट निर्देशआचरा-अर्जुन बापर्डेकरगणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येत असतात वाहनांची वर्दळही वाढत असते या दृष्टीने वाहतूक कोंडी होऊ नये उत्सवात कोणतेही विघ्न येवू नये यासाठी प्रत्येक…

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

जिल्हा परिषदेसमोर भर पावसात आंदोलन सुरु जिल्ह्यातील ७०० कर्मचारी आंदोलनात सहभागी २२ ऑगस्ट पर्यंत आंदोलन राहणार सुरु राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे १४ मार्च २४ च्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेतील समायोजन अदयाप न केल्याने आणि इतर…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे १३ वा वर्धापन दिनानिमितत्ताने “निंबस २ के २५” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेद्वारे २३ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमात नवोन्मेष, प्रेरणा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पहायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये…

रास्त भाव दुकानदार हे शासन व जनतेतील महत्वाचा दुवा

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा विभागाचा गुणगौरव सोहळा उत्साहात शासनाच्यावतीने देण्यात येणारे धान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाचविण्याचे काम रास्त भाव दुकानदार प्रामाणिकपणे पार पाडतात. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता सेवा देणाऱ्या या दुकानदारांच्या कार्यामुळे गरीब व गरजूंना मोठा दिलासा…

विजेच्या लपंडाव थांबवा हिर्लेवाडी ग्रामस्थांची वीज वितरणकडे मागणी

आचरा गावात सबस्टेशन असूनही ऐन चतुर्थी सणाच्या तोंडावर आचरा हिर्लेवाडी येथील वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या हिर्लेवाडी ग्रामस्थ बुधवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयात दाखल झाले होते. हिर्लेवाडी भागातील वीज सातत्याने खंडीत होत असून वीज गेल्यावर काहीवेळा दिवसभर वीज गायब…

कणकवली शहरातील फळ व्यावसायिक बाळा वाळके यांचे निधन

कणकवली शहरातील रहिवासी बाळकृष्ण ऊर्फ बाळा अनंत वाळके (वय 82) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. बाळा वाळके यांचा कणकवली एस टी स्टँड येथे फळांचा गेली अनेक वर्ष स्टाँल आहे. मिठबाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी रंजन वाळके आणी फळ विक्रेते…

error: Content is protected !!