
जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज
आंबा पिकावरील थ्रिप्स रोग, भात पीक बोनस, गस्ती नौका या प्रश्नांचा समावेश ब्युरो । मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला. आंबा पिकावर आलेला थ्रिप्स…










