
जलजिवन मिशन कमाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही!
आमदार नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत सूचना बांधकाम विभागाचे ठेकेदार ही कामे पुरी करू शकतील का? जलजिवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.ती यशस्वी आणि जनतेच्या फायद्याची ठरली पाहिजे.भविष्यात गाव पाणी टंचाई पासून मुक्त झाले पाहिजेत, त्यासाठी…










