शेतकऱ्यांचे तारणहार – मोदी सरकार

भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष, गणेश तात्या भेगडे नवनिर्वाचित भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किसान मोर्चा पदाधिकारयांशी चर्चा सावंतवाडी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता किसान मोर्चा जिल्हा संयोजक…

Read Moreशेतकऱ्यांचे तारणहार – मोदी सरकार

सुनील कर्ले यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खारेपाटण -तळेरे विभाग यांच्या कडून करण्यात आले अभिनंदन

सुनील कर्ले यांची नडगिवे गावच्या तंटामुक्तीअध्यक्ष पदी निवड नडगिवे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत सुनील कर्ले यांचीतंटामुक्त समिती अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली.यापूर्वी सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.तसेच ते माजी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदी ,तसेच शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ता…

Read Moreसुनील कर्ले यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खारेपाटण -तळेरे विभाग यांच्या कडून करण्यात आले अभिनंदन

अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार;आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा,…

Read Moreअंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार;आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे काम कुणाचा बाप आला तरी करु शकणार नाही – अजित पवार

मुंबई वेगळी करण्याच्या विरोधकांच्या राजकारणावर अजित पवारांनी खडेबोल सुनावले… मुंबई – नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण…

Read Moreजोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे काम कुणाचा बाप आला तरी करु शकणार नाही – अजित पवार

महायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे – सुनिल तटकरे

मुंबई – महायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे निश्चितच राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे असतील… शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात विमा कवच करण्याचा निर्णय देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे जनतेसाठी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी…

Read Moreमहायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे – सुनिल तटकरे

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची बदली

गेले काही महिने डॉ. धर्माधिकारी आले होते राजकीय टार्गेटवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची उस्मानाबाद येथील कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी विनंती बदली करण्यात आली आहे. गेले काही दिवस डॉ. धर्माधिकारी हे राजकीय दृष्ट्या टार्गेट…

Read Moreकणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची बदली

“श्रावणसरीं”च्या माध्यमातून महिलांच्या विविध कलागुणांना मिळाले व्यासपीठ

मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या वतीने आयोजन फुगड्यांच्या विविध प्रकारानी आणली कार्यक्रमात रंगत महिलांना रोजच्या कामातून एक विरंगुळा मिळावा व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता गेली अनेक वर्ष मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्या वतीने श्रावण सरी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी…

Read More“श्रावणसरीं”च्या माध्यमातून महिलांच्या विविध कलागुणांना मिळाले व्यासपीठ

श्रद्धा कदम यांना एलआयसी चा एमडीआरटी हा बहुमान प्राप्त

यावर्षी सिंधुदुर्गातून त्या पहिल्या मानकरी ठरल्या विमा क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या कणकवली येथील एलआयसी शाखेच्या विमा प्रतिनिधी सौ. श्रद्धा एस. कदम यांनी विमा क्षेत्रातील बहुमानाचा “ एमडीआरटी ” हा सन्मान प्राप्त केला असून यावर्षी सिंधुदुर्गातून त्या पहिल्या मानकरी…

Read Moreश्रद्धा कदम यांना एलआयसी चा एमडीआरटी हा बहुमान प्राप्त

पोलीस नाईक अक्षय धेंडे यांचा निरोप समारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा पोलीस स्टेशनमध्ये गेली सात वर्षे कार्यरत असलेले पोलीस नाईक अक्षय धेंडे यांची पुणे पिंपरी चिंचवड येथे बदली झाल्याने शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन तर्फे त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर आणि सहकारयांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी महेश देसाई,सौ मिनाक्षी…

Read Moreपोलीस नाईक अक्षय धेंडे यांचा निरोप समारंभ

कै. पुष्पसेन सावंत यांच्या सारखा लोकप्रतिनिधी बनणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली- आ. वैभव नाईक

डिगस येथे कै. पुष्पसेन सावंत जयंती कार्यक्रम व मुख्याध्यापक दिपक आळवे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न

Read Moreकै. पुष्पसेन सावंत यांच्या सारखा लोकप्रतिनिधी बनणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली- आ. वैभव नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित -आ. वैभव नाईक

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार मागणी

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित -आ. वैभव नाईक

रानभाज्यांपासून बनवलेल्या पाककृती ठरल्या लक्षवेधी

पाट हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा निलेश जोशी । कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय आणि कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि डाॕ.विलासराव देसाई कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय ,पाट. येथे गुरुवार दिनांक 31…

Read Moreरानभाज्यांपासून बनवलेल्या पाककृती ठरल्या लक्षवेधी
error: Content is protected !!