
क्रांती वीर दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठीआचरे गावच्या मुख्य रस्त्याला हुतात्मा कोयंडे यांचे नाव द्या–;सुरेश ठाकूर
क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्म्यांना वंदन पिरावाडी ही वीरांची भूमी असून तीचे नाव पिरावाडी ऐवजी वीरवाडी असे हवे होते. या एकाच वाडीने देशाला तेरा हुतात्मा दिले आहेत ज्या वीराच्या हुताम्यावर महात्मा गांधींनी अग्रलेख लिहीला असा हुतात्मा दताराम भाऊ कोयंडे या…










