
पालकमंत्र्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे देवगड भागातील जनतेला त्रास
दहिबाव-नारिंग्रे ब्रिजच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना घालावा लागणार 10 किलोमीटर चा वळसा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप देवगड तालुक्यातील दहिबाव-नारिंग्रे पुलाचे काम अर्धवट, केलेला सर्व्हिस रोड पावसामुळे पाहून गेला. यामुळे नारिंग्रे गावातून आचऱ्याला जाणारा तसेच पलीकडील गावांचा संपर्क यामुळे तुटला…









