
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांनी केल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद









