
एसआरएम कॉलेजमध्ये ‘आरोग्यावर बोलू काही’ कार्यक्रम
कॅन्सर सारखा आजार दूर्धर असल्याचे आतापर्यंत मानले जात होते, मात्र योग्य काळजी घेतल्यास आणि सुरुवातीच्या टप्प्यावर योग्य उपचार केल्यास कॅन्सर मधून पूर्णपणे बरे होता येते. त्यासंदर्भात जनजागृती होणे नितांत आवश्यक आहे असे प्रतिपादन व्ही केअर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती…










