काजू आंबा नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणेंची तात्काळ दखल

कॅबिनेट बैठकीत मांडला मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तात्काळ अहवाल मागवला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व…








