आचरा ग्रामपंचायत साठी मतदान शांततेत

आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकून पाच केंद्रावर सकाळपासूनच मतदान शांततेत सुरू होते.दुपारपर्यंत साधारण पन्नास टक्के च्या आसपास मतदान झाले.मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी मतदान केंद्राना भेट देत आढावा घेतला होता. काही मतदान झाल्यावर केंद्र पाचची ईव्हीएम मशिन सकाळी आठ वाजून दहा…







