रत्नागिरी – सिंधुदुर्गातील दीड हजार रामभक्तांना अयोध्येला नेणार

7 फेब्रुवारी पनवेल स्टेशन येथून सुटणार रेल्वे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री अडीज वर्षे असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत.प्रकल्पांना कोकणातील रोजगार या ठाकरे आणि विनायक राऊत यांनी बुडवून तरुणांचे नुकसान केले.त्यामुळे जनतेने…








