अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ

ठाकरे गट शिवसेना विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांचा आरोप तीन वेगवेगळ्या परिपत्रकांनी गोंधळाचे वातावरण महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग चालवत असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया अत्यंत त्रासदायक आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविल्याने विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. त्यातही आपल्याच…