अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ

ठाकरे गट शिवसेना विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांचा आरोप तीन वेगवेगळ्या परिपत्रकांनी गोंधळाचे वातावरण महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग चालवत असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया अत्यंत त्रासदायक आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविल्याने विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. त्यातही आपल्याच…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व देवगड तालुक्यात खतांची मोठी टंचाई

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली तहसीलदार कार्यालयावर धडक पालकमंत्र्यांची सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांबाबत उदासीनता देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले. यात काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या खतांचा तुटवडा देवगड सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात भासत आहे.…

एम व्ही डी कॉलेज प्रशासनाची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

विद्यार्थ्यांनी न्याय देण्याची केली मागणी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील कॉलेजमध्ये फी भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी कर्मचारी वर्ग सुद्धा नाही. आम्हा सर्वांचा रिझल्ट सुद्धा परीक्षा देऊन व फी सक्तिने भरुन घेऊन दिला…

आचरा पोलीसांकडून जागृती फेरीतून केली अमली पदार्थ विरोधी जनजागृती

नशामुक्त भारत सशक्त भारत,नशा सोडा प्रगती करा अशा घोषणांनी आचरा तीठा परीसर निनादून गेला होता.आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून आचरा पोलीसांतर्फे आचरा हायस्कूल ते बाजारपेठ दरम्यान जनजागृती फेरीचे आयोजन करत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली होती ‌यावेळी आचरा पोलीस…

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रम

वारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारने जाहीर केला आहे. या टोल फ्री साठी आपापल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात गाडी च्या नंबर सह अर्ज करून…

राणे, केसरकर यांनी हिंमत असेल तर अजित पवार यांच्यासमोर बसून सिंधुरत्न योजना सुरु करून दाखवावी

सिंधुरत्न योजना बंद झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांचे राणी व केसरकर यांना आव्हान विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर राणे घरावर येण्याचा इशारा देतात

देवर्षी नारद पत्रकार सन्मान दूरदर्शनचे विजय गांवकर यांना जाहीर

विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे शनिवारी रत्नागिरीत होणार प्रदान विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी हे पुरस्कार रौप्य महोत्सवी वर्षात प्रदान होत असून, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे मध्ये मुलांना व्हिटॅमिन सिरप व खाऊ चे वाटप

सरपंच संदीप सावंत व भाजपाचा उपक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वागदे येथे कुपोषित मुलांना कायमस्वरूपी व्हिटॅमिन सिरप व खाऊ वाटप करण्यात आले.व्हिटॅमिन सिरप दरमहिन्याला आशा सेविका मार्फत पोच करणेत येईल. या वेळी सरपंच संदीप सावंत, गोविंदा घाडीगावकर, समीर…

सांगवेत दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे-रामेश्वर मंदिर ते काळीथरवाडी दरम्यान सांगवे-हरकुळ बुद्रुक सीमेवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून दुचाकीस्वार आनंद सातेरी घाडी (34, रा.कलमठ, मुळ रा. बेळगाव) याचा डोक्याला दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार चिन्मय सुनिल शिरसाट (30,रा. नाटळ-पांगमवाडी) हा…

error: Content is protected !!