आचारसंहिता संपताच वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग ची भूसंपादन प्रक्रिया सुरू करणार

केंद्र सरकारने बजेटमध्ये तरतूद केल्याने रेल्वे मार्ग होण्याचा मार्ग मोकळा पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय बजेटवर पत्रकार परिषद केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन तलाव, फळ उत्पादनाला व्हॅल्यू क्रॉपचा दर्जा…








