‘नारळ लढवणे’ला अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा द्या

मंत्री आशिष शेलार यांच्याकडे रविकिरण तोरसकर यांची मागणी कोकणातील नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘नारळ लढवणे’ या पारंपरिक प्रकाराला महाराष्ट्र शासनाने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी सांस्कृतिक…








